नागपूर निवासी जोशी कुटुंब हे मुंबई येथील आपले काम आटोपून समृद्धी महामार्गाने २८ डिसेंबरला नागपूरकडे जात होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास कारंजा पासून १० किलोमीटर अंतरावर चालकाचा डोळा लागल्याने थेट गाडी रस्त्यालगतच्या कठड्यावर जोरदार आदळून तीन ते चार व ...
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी यात्रा मार्गावरच्या अमानी गावातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. बुधवारी वाशिमहून अकाेल्याच्या दिशेने पदयात्रा निघाली. ...