रेशीम विभाग, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि परिश्रम घेण्याची तयारी या बळावर वाशिम (Washim) तालुक्यातील टो येथील अल्पभूधारक शेतकरी माधव भिवाजी बोरकर यांनी दोन एकरात रेशीम शेतीचा (Reshim sheti) प्रयोग यशस्वी करीत ४.५० लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. ...
गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने सीताफळ आणि संत्रा या फळपिकाच्या माध्यमातून शेतकरी अपेक्षित आर्थिक उन्नती साधत आहेत. जिल्ह्यातील संत्रा बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, सुरत आदी ठिकाणी निर्यात केला जात असून, आसपासच्या जिल्ह्यांमध्येही वाशिमचा संत्रा विक्री ...
मागील काही दिवस बाजार समित्यांत तुरीच्या दरात चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवार आणि शनिवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...
राज्यातील जिल्ह्यांमध्ये २०२२-२३ पासून दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन'च्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ४ हजार शेतकरी गटांनी त्यांची २ लाख १ हजार ५५५ हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिक ...