लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात तहसील कार्यालयातील निवडणुक आयोगामार्फत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केलं आहे ...
मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. ...