लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला ...
वडारवाडीतील मतदान केंद्रांवर तर सकाळी अगदी शुकशुकाट होताना पण मतदानाची वेळ संपताना प्रचंड गर्दी झालेली आजवरच्या लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधून दिसून आले़. . ...