लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
नांदेड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवार, १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर सर्व केंद्रावरून सील करून आलेल्या ईव्हीएम नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंगरुममध्ये विधानसभा मतदारसंघ ...
गोव्यातील लोकसभा निवडणूकीला फक्त तीन दिवस राहीलेले असून प्रत्येक नागरीकांने आपल्या मतदानाचा हक्क निभावावा यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावले उचलत आहेत. ...