लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे. ...
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील अनेक भागांत मतदारांना दिलेल्या मतदार ओळखचिठ्ठीत मतदानाची वेळ चक्क सकाळी ७ पासून रात्री ११ वाजेपर्यंतची छापण्यात आली आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. ...
चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील १७ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असली, तरी मतदानाचा टक्का राखला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे ...