लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
संदीप आडनाईक कोल्हापूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत ... ...
ग्रामीण भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा नव्हत्या. मात्र, ११ नंतर रांगा दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदारसंघात चांगले मतदान झाले ...
एकाच व्यक्तीचे नाव तीन मतदार केंद्रांच्या ठिकाणी, एकात नाव महिलेचे तर फोटो पुरुषाचा तर दुस-या केंद्रात त्या नावावर कुणीतरी तिसराच व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकारही शिवणे भागात घडला ...