लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून साधारणपणे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे़ यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़ ...
लहानपणापासूनच आपल्याला तंदरुस्त राहणे आवडते. त्यामुळे फोटो सेशन करण्याची देखील आवड निर्माण झाली. त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच योग्य ड्रेसकोड निवडण्यासाठी प्रयत्नशील राहते, असं रिना यांनी सांगितले. ...