लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी बुधवारअखेर तीन हजार ४१ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा ... ...
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या सखी मतदान केंद्राची संकल्पना विधानसभा निवडणुकीतही राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रातील सर्व जबाबदाऱ्या या महिलाच सा ...
निवडणुकीत तैनात असलेल्यांपैकी १६,५०० च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी अर्ज केला असून त्याद्वारे अनेकांनी तो भरून मतदानाचा हक्क बजावला. ...