पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीयांनो पाकिस्तानचे कांदे आणि टॉमेटो खाता, मग क्रिकेटचा सामना खेळायका का नकार देता असा सवाल उपस्थित करत अकलेचे तारे तोडेले होते. ...
सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे. ...
भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मात्र याबाबत आपले मौन सोडले आहे. धोनी, कोहली आणि रोहितपैकी कोण आहे सर्वोत्तम कर्णधार, यावर सेहवागने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ...