दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमट दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. ...
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उर्दू भाषेतील ‘इन्कलाब जिंदाबाद’ या ना-यानेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना देशासाठी प्राणाची आहुती देण्यास प्रेरित केले. त्यामुळे कुठल्या तरी देशाने उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला म्हणून आपण उर्दूकडे पाठ फिरविण्याचे काहीच का ...
मी शिक्षण मंत्री आहे, शिक्षक मंत्री नाही. वेतनवाढ हवी असेल तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, असे सांगितल्यामुळे माझ्याविरोधात गेले काही दिवस मोर्चे निघत आहेत. मात्र,... ...
मुंबई : यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्यात क्रीडा पत्रकारांसाठीही विशेष पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली. ...