दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी मिळणार असून ‘कौशल्य सेतू अभियान’ हा उपक्रम देशभरात उल्लेखनीय ठरल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ...
शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणींसाठी घातलेल्या अटी या नैसर्गिक हक्कांवर गदा असून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ...
राज्यातील सर्व माध्यमांच्या सरकारी व प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेणे २०१५ पासून बंधनकारक करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तसेच त्यांची आकलनक्षमता लक्षात यावी, सर्व विद्यार्थ्यांचा समान विकास व्हावा, यासाठी ही चाचणी परीक्षा घेतली जात ...
शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ...
सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणाºया पुस्तकाची सोलापूर येथील जुना पुना नाका परिसरात असलेल्या संभाजी महाराज चौकात होळी करण्यात आली. याचवेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़.शालेय पुस्तकात छत्रप ...