राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ...
राज्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षीच होणार असून त्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केली जाईल. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. ...