शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने शिक्षण मोफत देणार का? असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून संबधित विद्यार्थ्यांस ‘शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा’ असे उत्तर देत, त्या वि ...
गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकार मदत करेल का, असा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता, झेपत नसेल, तर शिकू नको, असे सांगून पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यास अटक करण्याचे आदेश देण्याची भाषा केली. राज्याचे शिक्षणमंत्रीच अशी भाषा कर ...
पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले. ...
कोणतंही मूल नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोईसाठी त्याच्या कपाळावर अनुत्तीर्णचा शिक्का लागतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण, असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात ...
एरवी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात अन् त्यांची परीक्षा घेतात असे चित्र दिसून येते. मात्र नागपुरात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विद्यार्थ्यांनीच प्रश्नांचे ‘बाऊन्सर्स’ टाकून त्यांना अक्षरश: हैराण केले. महाराष्ट्रात ‘सीब ...