देशात ‘सध्या’ लेखकांची व विचारांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी सुरु आहे त्यावर नयनतारा या आपल्या भाषणात भाष्य करणार होत्या व लेखकांना ‘लिहिते व्हा’ म्हणून आवाहन करणार होत्या. ...
उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने प्रश्न करणा-या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, त्याच्या निषेधार्थ एनएसयूआयच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देण्यात आला. ...
यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...