ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शिक्षणमंंत्री विनोद तावडे यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी. शाळा समायोजनाबाबतच्या खुल्या चर्चेचे आव्हान कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारले असल्याची माहिती शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी सोमवारी दिली. ...
ते राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेतच, शिवाय नुकतेच त्यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही स्वीकारले आहे. एका आॅर्गनच्या (हार्मोनियम) वर्कशॉपला त्यांनी भेट दिली आणि चक्क नांदी ऐकवण्याची फर्माईश केली. सादर झालेले नमन नटवरा... मनापासून ऐकून त ...
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने मुंबईत तीन क्लस्टर विद्यापीठे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून तसा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा)कडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ब ...
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. ...
जून महिन्यापासून राज्यातील 13 तर पुढील शैक्षणिक वर्षापासून 100 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ...
स्तकांचं गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास १ वर्ष पूर्ण होत असून, शुक्रवार ४ मे, २०१८ रोजी या निमित्त वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे साजरा होत आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे ...