नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. ...
नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यां ...
देवगडचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या हरितक्रांती एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन कमिटी तसेच मत्स्यव्यवसायमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत प्रकल्पाच्या कामाला म ...
राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ...