विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
लखनौ सुपर जायंट्सला आज त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल. आयपीएल २०२४ पूर्वी संघातून रिलीज केलेल्या गोलंदाजाने आज विजय हजारे ट्ऱॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली. ...
Panvel: पनवेल उरण मधील प्रसिद्ध हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांची पुत्र तसेच सिझन क्रिकेट मधील खेळाडू सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची मनाच्या विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ...