भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अ ...
राज्यातील १७ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आज विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ झाला. विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड पळविण्यात आला. ...
सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारून नोकरभरतीवर घातलेली बंदी उठवा, या व अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि तरुण बेरोजगारांनी विधिमंडळाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया यांनी हे आंदोलन ...
झोपडपट्टीवासीयांबरोबरच म्हाडा रहिवाशांना संरक्षण देण्यासाठी मुंबईतील एसआरएबरोबर म्हाडाच्या पुनर्विकास योजन महारेराच्या कक्षेत आणण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानसभेत केली. ...
सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांवरील निर्बंधांसंबंधी कायद्यात सुधारणा करताना हुक्का पार्लरवरील निर्बंधांचाही समावेश करण्यात आला आहे. हा कायदा अमलात आल्यावर राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधा ...
राज्यात मराठी पुस्तकांचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून राज्यातील एसटी डेपोमध्ये मराठी पुस्तकाच्या स्टॉलला जागा देण्यात यावी, अशी मागणी करतानाच हज यात्रेवर आकारण्यात येणारा 18 टक्के जीएसटी रद्द करण्यात यावा व मुंबई विद्यापीठात उर्दु भा ...
औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा. ...
राज्यातील शहरांपैकी १५२ शहरांसाठी १८५६ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. ३१ मार्चपूर्वी आणखी ४८ शहरांसाठी असा प्रकल्प मंजूर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद येथील कचर ...