देशभरातील वनक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र गणना वर्ष २०१८ नुसार २९६७ वाघांचा अधिवास आहे. यात महाराष्ट्रात वर्ष २०१४ च्या गणनेनुसार १९० वाघांची संख्या होती. ही संख्या वाढून ३१२ वर पोहोचल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राने वर्ष २०१८ च्या वाघांच्या गणनेनंतर वाघ ...
मागील तीन दिवसांपासून मान्सून शहरावर मेहेरबान आहे. शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. कुठे तुरळक तर कुठे जोराच्या सरी नागपुरात बरसल्याने वातावरणातील उकाडा दूर झाला आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरात जोराचा पाऊस आला. सकाळी ८.३० वाजेपर ...
दृढता, दूरदृष्टी, जोखिम स्वीकारण्याची क्षमता आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, ही उद्योजकांची काही वैशिष्ट्ये आहेत. उद्योगाच्या विकासासाठी युवकांमध्ये चिकाटी आणि चांगले गुण आवश्यक असल्याचे मत विको लेबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी येथे व्यक्त ...
दहेगाव गोसावी नजीकच्या तुळजापूर येथे फुट ओव्हर ब्रिज नसल्याने २१ गावांमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, खासदारांसह सत्ताधारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी उड्डाण पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत......... ...