भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्य ...
शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण ...
अकोला: समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्प तसेच फेरफार व पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जांची शेकडो कामे असलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील भूमी अभिलेख विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (व-हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. ...