पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावर आयात शुल्क लावल्याने देशांतर्गत बाजारातील संत्र्याचे दर काेसळले आणि संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागणी व आंदाेलनाची दखल घेत संत्रा निर्यातीला अंबिया बहार हंगाम ...
Gondia Crime News: कंत्राटी आरोग्य सेविकेचा प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून दोन हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर कंत्राटी लेखापालास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आता पाश्चात्त्य आणि बहुउपयोगी शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. चियासीड, मसाला पिकांसोबतच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करीत आहेत. अश्याच प्रयोगातून घाटपुरीतील एका युवा शेतकऱ्याच्या 'ड्रॅगनफ्रुट' शेतीची आता यशोगाथा झाल ...
Orange-Mossambi Grafts Price Increased मृगाच्या पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने संत्रा कलम उत्पादकाला फटका बसला, तर राजस्थानच्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने ५० टक्के संत्रा कलम विक्रीच्या प्रतीक्षेत असून, मागणी घटल्याने भावही वधारले आहे. ...
खरीप पिकाची पेरणी लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य असून, सर्वच हंगामात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सूर्यफूल पेरणीची शिफारस केली आहे. ...