मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. ...
ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. ...
विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. ...
अयोध्या येथे रामजन्मभूमी मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या अनुषंगाने विदर्भातील तीर्थस्थानांची माती व जल अयोध्येसाठी रवाना करण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे भारतातील पवित्र नद्यांचे जल आणि तीर्थक्षेत्रांची माती मं ...