गेले तीन-चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. पाऊस थांबला असला तरी पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्य ...
Irai Dam : मागील आठवड्यातील संततधार पावसामुळे इरई धरणाच्या जलपातळीत वाढ झाली. त्यामुळे सोमवार (दि. २८) पासून धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने ब्रेक घेतला आहे. श्रावणात काही भागांमध्ये ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या सरी कोसळत आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात काही दिवस थांबलेला पाऊस पुन्हा बळावणार आहे. हवामान खात्याने आज (३० जुलै) कोकण, घाटमाथा आणि विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट नि ...
Maharashtra Weather Update : राज्यात पाऊसाचा जोर असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, अमरावती, चंद्रपूर अशा १० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यत ...
Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज सोमवार (दि.२८) रोजी एकूण १४११८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४४४ क्विंटल गज्जर, ११८०३ क्विंटल लाल, १५१ क्विंटल लोकल, १६६ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. ...