इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते ...
ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...
उन्हाळ्यात उत्पादन घटल्याने कोथिंबीरीचे भाव वाढतात. ज्यांच्याकडे संरक्षित पाणी आहे, त्या शेतकऱ्यांना उन्हाळी कोथिंबीर लागवडीतून बंपर कमाई करता येईल. त्यासाठी स्थानिक वाण, गावरान बियाणे किंवा आपल्या भौगोलिक स्थितीनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाणाचा वा ...
वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र, त्यात दोघे भाऊ, पारंपरिक शेती व गाय-गोठा करून मेटाकुटीला आलेल्या खंडू देवराम वागदरे यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत दहा गुंठे जमीन क्षेत्रामध्ये पॉलीहाऊस करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...