खेड तालुक्यातील आदिवासी भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायफड येथील मारुती सोमा तिटकारे यांनी २० गुंठे क्षेत्रात मिरची लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. ...
दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन बंधूंची पारगाव येथील शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून कारले या पिकात भरघोस उत्पन्न मिळाले. दरवर्षी कारल्याचे उत्पन्न चांगले मिळते एखाद्या वर्ष वगळता दरवर्षी नफ्यात असल्याचे ईश्वर वाघ यांनी सांगितले. ...
महाराष्ट्रात भेंडीची खरीप व उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईमुळे लागवड होत नाही व एकूणच भेंडीची आवक कमी व मागणी जास्त असल्याने चांगला बाजारभाव मिळतो. सुधारीत वाण, मल्चिंग, ठिबक सिंचन यासारख्या तंत्रज्ञानाचा अ ...
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा अधिकचा दर मिळेल, या आशेने टोमॅटोच्या लागवडीची मार्चपासून एप्रिलपर्यंत माळशेज परिसरात लगबग सुरू आहे. ...