काही दिवसांपूर्वी बाजारात ४० ते ४५ रुपये ठोक दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर आता वीस ते पंचवीस रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे तोडणी अन् वाहतूक खर्चही निघत नसल्याचे भेंडी उत्पादकांचे म्हणणे आहे. ...
देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली आहे की, यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असतो. ही यशोगाथा आहे अनुभवातून शहाणे झालेले नागठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंखे यांची. ...
गेल्या तीन वर्षांपासून रणजित जाधव गाव आसद (ता. कडेगाव) हा शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतामध्ये करत आहे. त्याला वांगी, ढब्बू मिरची या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता. ...
सध्या जेमतेम पण बऱ्यापैकी पावसाळा सुरू आहे. त्यामुळे जिकडेतिकडे हिरवळ दिसू लागली आहे. पिकेही चांगलीच तरारली आहेत. रानात Ranbhaji रानभाज्यांचीही चांगल्याप्रकारे उगवण (निर्मिती) झाली आहे. या रानभाज्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सर्वत्र आढळतात. ...
सह्याद्रीच्या टापूमध्ये अनेक प्रकारच्या Ranbhaji रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते. ...