उच्च शिक्षण घेऊन पुण्यात एका मोठ्या कंपनीत हुद्यावर कार्यरत असूनही, जीवनातील नेहमीची शैली सोडून मूळचे आकर्ष कुमार बिहार येथील पाटणा शहरात राहणाऱ्या आकर्ष कुमार यांनी देवरुख गाठले. ...
दिवाळीत (Diwali Food) मिठाई, चकली, मूठभर चिवडा आणि तोंडभर लाडू यावर यथेच्छ ताव मारला जातो. उष्मांकाने भरलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीर आणि मन आळसावलेले असते. वर्षातून एकदा हा आनंद लुटणे योग्य असले, तरी आता शरीराला (Body Health) आवश्यक विश्रांती देण्याच ...
राज्यात शेतकऱ्यांच्या (Farmers) मालाला योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत नाही. अन्नसाखळीतील (Food Chain) शेतकरी व ग्राहक हे दोन्ही घटक त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी रक्कम येते त्यापेक्षा दुप्पट ते त ...
ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...
Vegetable Price Hike: निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो व लसूण ५०० रुपये दराने विकला जात आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी आपल्या घराशेजारी झेंडूची लागवड केली आहे. त्यामुळे कोकणातील लाल मातीही झेंडूचे शिवार बहरले जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या लागवडीतून दाखवून दिले आहे. ...