पुणे येथील गुलटेकडी तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यांच्या तुलनेत स्थिर होती; मात्र पितृपंधरवडा सुरू असल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लॉवर, सिमलाच्या भावात वाढ झाली, घेवडा, कांदा भावात घट झा ...
अतिवृष्टी होत असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सणावाराला सुरुवात झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे. ...
पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. पण पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे. ...
शेतकरी हे काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवतात, मात्र कीटकनाशकामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाटगाव येथे आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवल ...
राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते. ...