आईने भाजीपाला विक्री करून एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले. आईकडून ही प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील कुडावळे येथील भरत पेवेकर यांनी शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले. ...
महाराष्ट्रामध्ये भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते, परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जाते. ...
महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड करणे फायद्याचे ठरते. ...
दिवाळीत दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. मात्र, यंदा रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) भाऊबीज आहे. ...
आधुनिक पद्धतीने आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून शेती केल्यास ती निश्चितच फलदायी ठरते. याची अनुभूती मोहगाव येथील एका शेतकऱ्याने घेतली आहे. अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी झेंडूचे पीक (Marigold) आणि पत्ताकोबीच्या आंतरपिकांतून (Cabbage Inter cropping) सहा ...
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हा (ता. जुन्नर) येथील गणपत औटी यांनी आपल्या ३० गुंठे निर्माण केलेल्या जंगलात चक्क साडेपाच फूट लांबीचा दुधीभोपळा पिकवलाय. ...