वेलवर्गीय भाजीपाला पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असतात. ...
अमरंथ (Amaranth) हे एक अत्यंत पौष्टिक वनस्पती असून त्याच्या पर्णांचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. अमरंथच्या पर्णांची वंशवृद्धी आणि विविध प्रकारांमध्ये सेवन केले जातात. ...
उच्च शिक्षण घेऊन पुण्यात एका मोठ्या कंपनीत हुद्यावर कार्यरत असूनही, जीवनातील नेहमीची शैली सोडून मूळचे आकर्ष कुमार बिहार येथील पाटणा शहरात राहणाऱ्या आकर्ष कुमार यांनी देवरुख गाठले. ...
दिवाळीत (Diwali Food) मिठाई, चकली, मूठभर चिवडा आणि तोंडभर लाडू यावर यथेच्छ ताव मारला जातो. उष्मांकाने भरलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीर आणि मन आळसावलेले असते. वर्षातून एकदा हा आनंद लुटणे योग्य असले, तरी आता शरीराला (Body Health) आवश्यक विश्रांती देण्याच ...
राज्यात शेतकऱ्यांच्या (Farmers) मालाला योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत नाही. अन्नसाखळीतील (Food Chain) शेतकरी व ग्राहक हे दोन्ही घटक त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी रक्कम येते त्यापेक्षा दुप्पट ते त ...