खरीप पेरणीसाठी जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात झाल्याने भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होऊ लागली असून, परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दर वधारलेले दिसतात. फळबाजारामध्ये काहीशी तेजी दिसत आहे; पण हापूस आंब्यांच्या दरात घसरण झाली असून, किरकोळ बाजारात १०० रुपये ...
भाजीपाला, फळे व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे १५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला, फळे किमान १० टक्के महागणार असून, जनता महागाईमध्ये आणखी भरडली जाणार आहे. ...
कोथिंबीर, फरसबी यांचे बाजारभाव गगनाला भिडले असून, पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या तुलनेत इतर सर्व भाज्यांचे भाव स्थिर असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिककरांना आणखी दिलासा मिळू शकतो. फरसबी उन्हाळ्यात जास्त टिकत ...
उन्हामुळे दरवर्षी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने हिरव्या पालेभाज्यांची आवक घटते. यंदा मात्र पालेभाज्यांची आवक टिकून असून, बाजारभाव तेजीत आहे. ...
शहरातील ४२६ भाजीपाला व फळविक्रेत्यांना केशवराव पटेल मार्केटमध्ये जागा पुरेशी ठरत नसल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांना पालिकेने हाजीबाबा दर्गाह अर्थात आठवडे बाजारात जागा देण्याची कार्यवाही नगरपालिकेने केली आहे. ...
हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. ...