Vegetable Market : वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या ६० ते ९० रुपये किलोदरम्यान मिळत आहेत. तर लिंबू सध्या ४० रुपये पाव मिळत असून, चार ते पाच रुपयांना एक नग विकला जात आह ...
Crops : फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे यावर्षी सिद्धेश्वर धरणाचे पाणी कमी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु सिद्धेश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) पाणी कॅनॉलद्वारे ठरवून दिलेल्या रोटेशनप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे परिसरातील ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. तर बटाट्याची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. ...
Farmer Success Story अवघ्या ३० गुंठ्यांत १३ प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला करत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग लाटवडे येथील युवा शेतकरी अक्षय व्यंकटराव पाटील यांनी केला आहे. ...
pmfme scheme maharshatra प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. ...