मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत. ...
वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळ ...