कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे. ...
कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आ ...
रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घराबाहेर पडता येत नाही आणि घरात दोन वेळ पुरेल इतकेही राशन नाही. जवळ ठेवलेला पैसाही संपला आहे. पालिकेकडून पुरविण्यात येत असलेला भाजीपाला व इतर वस्तू खरेदी कशाने करायच्या हा प्रश्न निर्माण झा ...