ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात विनाकारण उशीर होत आहे किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येत आहे, असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय करून बघा. त्याच्या प्रभावाने मंगल कार्यातील विघ्ने दूर होतील आणि घरातील वातावरण आनंदी राहील. ...
प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण देव्हाऱ्यात कोणत्या गोष्टी कधीही ठेव ...
वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये विविध देवांचे फोटो लावत असतो. पण आपल्या घरामध्ये नक्की कोणकोणत्या देवांचे फोटो असायला पाहिजे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आजच्या काळात फार ठराविक लोकांच्याच घरी पायपुसणी आपल्याला बघायला मिळते. पायपुसणी ही प्रत्येकाच्या घरी असतेच असं नाही. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पायपुसणी खाली ठेवल्याने कोणती वस्तु धनलाभ होईल? त्याबद्दल आपण अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त् ...
घरामध्ये स्वयंपाक घराचं हे विशेष महत्व असते. स्वयंपाक घरामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवत असतो. आपल्या घरातील महिला वर्गाचं स्वयंपाक घरात अधिराज्य असते. पण स्वयंपाक करताना अशी कोणती वस्तू आहे की जी आपण जवळ ठेवायला हवी. त्याबद्दल जर तुम् ...
प्रत्येकाला जीवनामध्ये असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करण्याचे कौशल्य ज्या व्यक्तींच्या अंगी असते तो जीवनात यशस्वी नक्कीच होतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सगळ्या अडचणी कोणत्या पाच उपायांनी संपतील? त्याबद्दलची अचूक माहि ...
प्रत्येकाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. २०२०-२१ अनेक संमिश्र घटनांनी युक्त होते. आता त्याची पडछायासुद्धा नवीन वर्षावर नको, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आजारांना, विषाणूंना, देशाच्या शत्रूला देशाबाहेर थोपवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. आपणही ...