म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Astro Tips: ज्याप्रमाणे अनामिक भीती, हुरहूर वाटू लागली तर ती संकटाची चाहूल ठरते, तसेच आयुष्यात चांगले काही घडणार असेल तरीदेखील शुभचिन्हे दिसू लागतात, कोणती ते जाणून घ्या! ...
Vastu TIps: वास्तू शास्त्रानुसार हिरवीगार रोपं घरात लावल्याने त्या कोनाड्याची शोभा वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जादेखील निर्माण होते. यासाठी विशिष्ट प्रजातीची रोपं आणावी लागतात. ज्यांना सूर्यप्रकाश फारसा लागत नाही आणि फार देखभालही करावी लागत नाही. अशा ...
Vastu Tips:वास्तु विकत घेताना ती पूर्ण विचारांती घेतली पाहिजे, तरी अनावधानाने काही चुका राहिल्यास फेंगशुई तथा वास्तु टिप्स वापरुन वास्तु दोष दूर करा. ...
Vastu Tips: घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक रोपं, फुलझाडं लावली जातात. पण वास्तुशास्त्रात घरामध्ये कोणती रोपं लावावी, यासंदर्भात काही नियम सांगितले आहेत, त्यानुसार रोपांची लागवड केल्यास घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. ...
Ganga Dussehra 2024: गंगा ही सर्वसाधारण नदी नाही तर भारतीयांसाठी मातृस्थानी असलेली पवित्र नदी आहे. वैशाख सप्तमीला गंगा नदी भगवान शंकराच्या जटेतून पृथ्वीवर अवतीर्ण झाली तो दिवस गंगासप्तमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गंगेत स्नान केल्याने चौपट पुण् ...