महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम करून वर्ष उलटून गेले तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे सूर्यमाळ ग्रामपंचायतीतील केवनाळे येथील आदिवासी मजुरांना केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. ...
पश्चिम रेल्वेवरील वैतरणा नदीवरील पूल क्र.९२ व ९३ च्या कार्यक्षेत्राच्या पोहोच मार्गामध्ये शनिवारपासून ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रेती उत्खनन व नौकानयनावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बंदी घातली आहे. ...
निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ...