वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. Read More
एका वादग्रस्त विधानामुळे इंदोरीकर महाराज काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आढळले आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था पुढे आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला इंदोरीकर यांच्या समर्थना ...
वडाळा शिवारातील खोडेनगर येथील श्री विठ्ठल रुखमाई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पंचदिन हरिनाम सोहळ्यात जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत विठुरायाच्या भक्तीचा जागर करण्यात आला ...