वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. Read More
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन बीजोत्सव ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वैष्णव बांधवांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात जीवाची तमा न बाळगता या सोहळ्यास हजेरी ...
छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोश्यारी यांनी या वयातही शिवनेरी किल्ल्यावर पायी जाण्याचा जो आदर्श ठेवला होता, तो अविस्मरणीय आहे, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले. ...