आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे ...
वंदे मातरम' हे अमर काव्य ऋषी बंकिमचंद्रांना ७नोव्हेंबर १८७५ रोजी कार्तिक शुद्ध नवमी दिवशी स्फुरले होते, २०२५ हे या तेजस्वी गीताचे १५० वे स्फुरण स्मरण वर्ष आहे. त्यानिमित्त... ...