शेतक-यांंना डेअरी, पोल्ट्री, शेळीपालन, निर्यातक्षम कृषी उत्पादने तयार करण्यासाठी हायटेक व्हावे लागणार आहे. त्यासाठी शेतकºयापर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार व त्यासाठी प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या नियोजन ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्य ...
विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अं ...
वर्धेतील वनस्पती तज्ज्ञ ‘फ्लोरा ऑफ वर्धा’ या ग्रंथाचे लेखक प्रो. रमेश आचार्य आणि वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र यांनी या वृक्षाला शोधून काढले. या झाडाच्या लाकडापासून गोल्फ आणि बिलियर्ड खेळासाठी वापरण्यात येणारी स्टिक बनविली जाते. २००३-०४ मध्ये विश्वविद ...
परीक्षा ही एक चाचणी आहे. बहुतांशी हा शब्द व्यक्तींच्या मूल्यांकनासाठी वापरला जातो. विद्यार्थिदशेत परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विद्या आणि बुद्धी अधिक तल्लख होते. परीक्षा नसेल तर आपण मिळविलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अर्थ आपल्याला योग्यरीतीने समजला की ...