यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंबी उत्पादनाचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यामध्ये जवळपास ३७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. ...
वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ह्याची लागवड कशी करायची ते पाहूया. ...
Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. ...
राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढत असून २०२१-२२ या हंगामात या पिकाखाली २८.३३ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून ३२.७६ लाख टन उत्पादन मिळाले आणि राज्याची उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर एवढी आहे. ...