आकाशात उंच भरारी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपल्या स्वप्नांसाठी जगत असते, तर कोणी ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. मात्र शहरात दाखल झालेली ‘मुस्कान’ केवळ दोन वेळेच्या जेवणासाठी आकाशात उंच भरारी घेत आहे. शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपण ...
केंद्र शासनाने संविधानाच्या अनुच्छेद ४१ अंतर्गत बेरोजगारांना कामाचा हक्क देणारा कायदा करावा, या प्रमुख मागणीसाठी समाजक्रांती आघाडीतर्फे येत्या ११ फेब्रुवारी रोजी संसदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
वरोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लांट, जि.एम.आर पॉवर प्लांट, बेलगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोणा कोलमाईन्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार असमुळे येथील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत ...