विदर्भ प्रगत आणि सक्षम करायचा असल्यास येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पर्याप्त सुविधा, शेतीपूरक उद्योग आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास विदर्भातील शेतकऱ्याप्रमाणे येथील बेरोजगारही आत्महत्येचा मार्ग पत्करतील, अशी चिंता विदर्भ ...
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्या ...
वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही. ...
१० डिसेंबर रोजी मंगळवारला धर्मरावबाबा आत्राम यांचे एटापल्ली शहरात आगमन झाले. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली येथे आल्याने त्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला. या कार्यक्रमात त्यांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनावर एटापल्ली शहरासह बांड ...
या नोंदीवरून जिल्ह्यात बेरोजगारीचा भस्मासूर फोफावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत असतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची ...