केंद्र शासनाने संविधानाच्या अनुच्छेद ४१ अंतर्गत बेरोजगारांना कामाचा हक्क देणारा कायदा करावा, या प्रमुख मागणीसाठी समाजक्रांती आघाडीतर्फे येत्या ११ फेब्रुवारी रोजी संसदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
वरोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लांट, जि.एम.आर पॉवर प्लांट, बेलगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोणा कोलमाईन्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार असमुळे येथील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत ...
बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह अनेक तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. या एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले ...