महापालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रभाग रचनेत दलितवस्ती फोडण्यात आल्याचा आरोप रिपाईचे जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला. ...
उल्हासनगरात थैलेसिमियाग्रस्त मुलांची संख्या २२५ असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात एका बैठकीचे आयोजन शुक्रवारी केले. ...