Maharashtra Dam Water Update : राज्याच्या एकूण पाणी व्यवस्थापनात धरणांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये स्थीत असलेली ही धरणे केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत नाहीत तर शेतीसाठी आवश्यक सिंचन, औद्योगिक वापर आणि काही ठिकाणी वीजन ...
Uajni Dam Water Level भीमा खोऱ्यातील घोड धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग सोडल्याने उजनीतून भीमा नदीतून कमी करण्यात आलेला विसर्ग १० हजार क्युसेक विसर्ग रविवारी दुपारी वाढवून १५ हजार करण्यात आला. ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...