दुचाकीवर दोनापेक्षा जास्त प्रवासी न नेल्यास दंड केला जात असावा, अशीच सध्याची स्थिती आहे की काय, असा प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार कायद्याचे उल्लंघन करीत स्वतःच्या सुरक्षिततेलाच धोक्यात टाकीत आहेत. ...
जेव्हा भारतामध्ये या प्रकारच्या ट्युब्युलर चासीच्या स्कूटरचे हे पर्व सुरू झाले व त्यानंतर हाताने गीयर टाकण्याच्या पत्राशीट जोडून तयार केलेल्या टु स्ट्रोक स्कूटर कालबाह्य झाल्या. ...