माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशातील स्थलांतरी कामगार आणि मजूरांच्या मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले होते. ...
देशात कोरोना महामारीमुळे तब्बल ५५ दिवसांचे लॉकडाऊ पार पडले असून ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन राहणारच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक परिस्थितीचा विचार करुन ...
कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अभूतपूर्व लॉकडाऊनने साखर उद्योगाला निर्माण झालेल्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करत ...
केंद्रीय विद्यालयाच्या या परीक्षा कोरोना लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणजेच, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढविण्याचं काम गृहमंत्री देशमुख यांच्याकडन होत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोलिसांच्या कामाचं कौतुक करणं असो, ...
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मोदींच्या भाषणानंतर ट्विट करुन, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे म्हटले. ...