सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जातात. पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यातही फिरायला जातात. त्यांना वेगळा, भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. तुम्हाही हिवाळ्यात सर्वात थंड ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही भारतातील सर् ...
पावभाजी म्हणजे मुंबईकरांसाठी भावना आहे. पावभाजी ही तर मुंबईची शान आहे. अगदी हॉटेल असो किंवा स्ट्रीट फूड असो, पावभाजी मुंबईत कधीही मिळते. मात्र रस्त्यावर मिळणाऱ्या पावभाजीची चवच न्यारी असते. मुंबईत पावभाजीची अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहे. पण इथल्या प्रत्ये ...
तुम्हाला जर पुस्तकं वाचता वाचता मस्त कॉफी किंवा चहा प्यायचा असेल तर कल्याणच्या The Bookmarks Cafe ला नक्की भेट द्या...हे कॅफे कुठे आहे आणि काय वैशिष्ट्ये आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य गाव मानले जाते. परंतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे येथील औद्योगिक क्षेत्राला एकप्रकारे ग्रहण लागले आहे. ...
येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...