सकाळी सूर्य उगवल्यावर आणि सायंकाळी मावळल्यावर आपल्याला दिवस आणि रात्रीतील फरक समजतो. पण त्या देशात काय होत असेल जिथे सूर्य कधी मावळतच नाही. आता तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? ...
परतीच्या पावसानंतर हळूहळू वातावरणातील गारवा जाणवू लागला असून अनेक लोक हिवाळ्यात देशी-विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी प्लॅन करत असतात. अशातच आझ आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सुचवणार आहोत. ...
हिवाळ्याला सुरूवात होताच अनेकजण फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतात. पण नेमकं कुठे जायचं? फिरायला किती खर्च येणार? कमी बजेटमध्ये सगळं झालं पाहिजे, हे सगळं बघावं लागतं. ...
उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात ...