नागपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सध्या एका तृतीयपंथीमुळे त्रस्त असून हा तृतीयपंथीय मागील अनेक दिवसापासून एका एजन्सीमध्ये नोकरीची शिफारस करण्याची मागणी करीत आहे. ही शिफारस न केल्यामुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून त्रस्त करीत आहे. त्या ...
समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाची जबाबदारी संसदेत कायदे करणाऱ्यांवर असते. त्यामुळे प्रत्येक घटकाचे प्रश्न, समस्या आणि आवश्यकता त्यांनी लक्षात घेणे आवश्यक असते. ...
एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाही या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानावर अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ...